प्रतिबिंबाला पाहून,
हे जग फसते आहे,
आपले आपले म्हणत,
भासांच्यामागे पळते आहे.....
रडत बसू नकोस तु,
लढण्यास तयार हो तु,
फक्त एकदा मनाशी ठरव,
आणि मग बघ,
ही जमीन तुझीच आहे,
आणि हे आकाशही तुझेच आहे...
असे किती वेळ चालायचे,
आम्ही विचा-यांच्या हिदोंळ्यावर झुलायचे,
खाली पडून पुन्हा उभे रहायचे,
आणि पुन्हा रोज नव्याने जगायचे...
आतापर्यंत हेच म्हणालो की,
आता झालं - गेलं जाउ देत...
पण आता मी तसं म्हणणार नाही,
कारण त्याने आता काहीच साध्य होणार नाही....
मनातले भाव ओठांवर नाही आले,
म्हणून लेखणीवाटे कवितेत उतरवले,
पण सर्व व्यर्थ गेले,
कारण त्यातले भाव तुला कधी ना उमगले....
आयुष्याच्या वाटेवर,
मी आता मागे वळून पहात नाही,
कारण मागे वळून पहाण्यासारखे,
खरंच काही उरले नाही......
हे जग फसते आहे,
आपले आपले म्हणत,
भासांच्यामागे पळते आहे.....
रडत बसू नकोस तु,
लढण्यास तयार हो तु,
फक्त एकदा मनाशी ठरव,
आणि मग बघ,
ही जमीन तुझीच आहे,
आणि हे आकाशही तुझेच आहे...
असे किती वेळ चालायचे,
आम्ही विचा-यांच्या हिदोंळ्यावर झुलायचे,
खाली पडून पुन्हा उभे रहायचे,
आणि पुन्हा रोज नव्याने जगायचे...
आतापर्यंत हेच म्हणालो की,
आता झालं - गेलं जाउ देत...
पण आता मी तसं म्हणणार नाही,
कारण त्याने आता काहीच साध्य होणार नाही....
मनातले भाव ओठांवर नाही आले,
म्हणून लेखणीवाटे कवितेत उतरवले,
पण सर्व व्यर्थ गेले,
कारण त्यातले भाव तुला कधी ना उमगले....
आयुष्याच्या वाटेवर,
मी आता मागे वळून पहात नाही,
कारण मागे वळून पहाण्यासारखे,
खरंच काही उरले नाही......
No comments:
Post a Comment